महर्षी स्वामी दयानंद सरस्वती | Dayananda Saraswati in Marathi

Dayananda Saraswathi in Marathi | Swami Dayananda Ashram | दयानंद सरस्वती जयंती

what is the original name of Swami Dayananda Saraswati | स्वामी दयानंद सरस्वती यांचा जीवन इतिहास | आर्य समाजाचे संस्थापक – स्वामी दयानंद सरस्वती | स्वामी दयानंद सरस्वतीयांचे अनमोल विचार

महर्षी स्वामी दयानंद सरस्वती ( Dayananda Saraswati in Marathi 1824 ते 1873) महान विचारवंत आहेत, तसेच समाज सुधारकही होते, व ते आधुनिक भारताच्या आर्य समाजाचे संस्थापक पण होते. त्यांच्या बालपणीचे नाव हे ‘मूल शंकर‘ त्यांनी वेदांचा प्रचार आणि आर्यवर्त्यांना स्वातंत्र्य मिळवण्या साठी मुंबईत आर्यसमाजची स्थापना केली. तो एक संन्यासी आणि विचारवंत होता.

त्यांनी नेहमी वेदांची शक्ती सर्वोपरि मानली. ‘वेदांकडे परत जा’ ही त्यांची मुख्य घोषणा होती. स्वामी दयानंद यांनी वेदांवर भाष्य केले, म्हणून त्यांना ‘महर्षी‘ असे म्हणतात कारण ”ऋषयो मन्त्र दृष्टारः’ (वेदमंत्रांचा अर्थ महर्षी आहे). त्यांनी आपल्या तत्वज्ञानाचे चार आधारस्तंभ आहेत जे कर्मसिद्धांत, पुनर्जन्म, ब्रह्मचर्य आणि संन्यास केले. त्यांनी प्रथम १८७६ मध्ये ‘स्वराज्य’ ची घोषणा दिली, आणि त्या नंतर लोकमान्य टिळक यांनी याला पुढे बढावा दिली.

आर्य समाजाची स्थापना : महर्षी स्वामी दयानंद सरस्वती

महर्षी दयानंद (Dayananda Saraswati) यांनी चैत्र शुक्ल मास. इ. स. 1932 (185) रोजी मुंबई येथील गिरगाव मध्ये आर्यसमाजची स्थापना केली. तसेच आर्य समाजाचे नियम व दिशा हि जनकल्याणा साठीच आहेत. या समाजाचा मुख्य हेतू जगासाठी अनुकूलता परधान करणे म्हणजेच शारीरिक, आध्यात्मिक आणि सामाजिक प्रगती करणे.

  • जन्म : १२ फेब्रुवारी १८२४
  • मृत्यू : ३० ऑक्टोम्बर १९५६
  • पूर्ण नाव : मूलशंकर अंबाशंकर तिवारी
  • वडील :अंबाशंकर
  • आई : अमृतबाई
  • विवाह :  अविवाहित
  • जन्मस्थान : टंकारा (मोरवी संस्थान, गुजरात).
  • शिक्षण : शालेय शिक्षणापासून वंचित

महर्षी स्वामी दयानंद सरस्वती चरित्र लेखन

महर्षींच्या साहित्या बरोबरच त्यांची जीवनशैलीही अतिशय सुनिश्चित आहे बर्‍याच लोकांनी (Dayananda Saraswati) महर्षिंवर जीवन चरित्र हे लिहिले आहेतच, ज्यात वेशेष पंडित लेखराम, सत्यानंद इत्यादी प्रमुख आहेत.

महर्षी दयानंद सरस्वती (Dayananda Saraswati) यांच्या जीवनाचे वैशिष्ट्य आहे की देवेंद्रनाथ मुखोपाध्याय हे स्वत: आर्यसामाचे नव्हते, तरीही त्यांनी अत्यंत समर्पित असूनही त्यांनी १५-१६ वर्षे सातत्याने आपले कष्ट व वेळ हि घालवली आणि हजारो रुपये हि खर्च केले आणि महर्षी जीवनातील सामग्री गोळा केली आणि एक अस्सल आणि पद्धतशीर चरित्र लिहिले.

महर्षिचा (Dayananda Saraswati) हे चरित्र लिहिण्याचे काम बरेच दिवस पूर्ण होऊ शकले नाही शिवाय त्यात देवेंद्रनाथ जी यांचे आचानक निधन झाले. त्या नंतर पं. लेखराम आणि सत्यानंद यांनी संकलित केलेल्या साहित्याच्या मदतीने पं. घासीराम यांनी ते चरित्र हे पूर्ण केले. आणि हे महर्षींचे सर्वात प्रामाणित चरित्र मानले आहे.

 

Leave a Comment